विचारधन

आनंद पिंपळकर

‘कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा... आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो.....

एलिशा एम.वेबस्टर

धुऊन आलेले कपडे प्रत्येकाच्या बेडरुममध्ये मी ठेवत होते ,तेव्हा मला माझ्या तेरा वर्षाच्या बहिणीची रोजनिशी अचानक दृष्टीस पडली.

प्र. के .अत्रे

आयुष्याला जीवन का म्हणतात ? कारण, जीवन म्हणजे पाणी.आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.

वि. वा. शिरवाडकर

शहाणपणाच्या नादी शहाण्यांनी तरी फार लागू नये. पुष्कळदा शहाणपणा हा मीठमसाला न घातलेल्या भाजी सारखा असतो.

प्रकाश आमटे

या सर्व सहकार्यांना हेमालाकशाच्या प्रकल्पावर घराच्या सारखं वाटेल याची काळजी मंदाने घेतली.  

वि.स.खांडेकर

"भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी

चिं. वि. जोशी

चिमुच्या पती ने तिला लिहिलेल्या पत्रातील एक अंश "आणि तू? तुझ्या त्या कातकरणी सारख्या झिप-या, आई आदिमायेसारखे कुंकू,

विश्वास पाटिल

" खरच गावकर्‍यानोs , तुमच्या पूर्वजांची थोर पुण्याई म्हणून शिवाजीचा हा पराक्रमी बाळ चिरनिद्रा घेण्यासाठी तुमच्या

मिलिंद बोकील

त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे,

वपु काळे

मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजते मधूनच सुरक्षित पणाची साय आपोआप धरते.

रणजीत देसाई

या जीवनात सार् या इच्छा-आकांक्षा यांचं हेच होतं. त्यांची स्वप्नं उराशी बाळगुन असेच सुबक देव्हारे आपण मनात तयार करीत